अखिल भारतीय तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा ( मोफत ) अ. नगर, 1 डिसेंबर 2017
स्थळ :- माऊली सभागृह, झोपडी कॅटीन जवळ, नगर मनमाड रोड, सावेडी, अ. नगर
वधुवर मेळावा साठी कोणतीही फी नाही, फॉर्म साठी कोणती ही फि नाही. Teli Samaj Vadhu Var From 2017-2018
तेली गल्ली मासिक, श्री संत संताजी विचारपीठ व सहकार्य तिळवण तेली समाज अहमदनगर महानगर
फाॅर्म आॅन लाईन भरावयचा आसेल त्यांनी खालील लिंक क्लिक करावी वधु- वर ऑनलाईन फार्म
व्हॉटस ऑप द़वारे फॉर्म पाठवायचा आसेल त्यांनी माहीती मराठी, इंग्रजी अथवा हिंदीत टायइ्रप करून एका फोटो सहित 9371838180, 9011376209 ह़या नंबर वर पाठवावा.
वधु वर फॉम पोष्टाने पाठवायचा आसेल आशा वधु वर पालक यांनी खालील दिलेल्या फॉर्म ची प्रिंट काढुन भ्ारून पाठवावा.
अथवा Teliindia1@gmail.com ईमेल आयडीवर वधु-वरांच्या माहितीचा मेल पाठवावा. जय संताजी
अहमदनगर - सर्व तिळवण तेली समाज बांधवांच्या सहकार्याने सालाबाद प्रमाणे श्री. संत संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी उत्सव रविवार दि. 17/12/2017 रोजी सकाळी ठिक 7.00 वाजता श्री विठ्ठल मंदीर, मेन रोड, जामखेड येथे अयोजीत केला आहे. तरी सर्व समाज बांधवांनी सहपरीवार उपस्थित रहावे ही विनंती.
राज्यस्तरीय तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा पिंपरी चिंचवड पुणे 2017
गुरूवार दि. 2 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 9 ते सायं 6 वाजेपर्यंत
मेळाव्याचे ठिकाण -
शहीद फ्लाईंग ऑफीसर समीर काशिनाथ नेरकर नगर, वैकुंठवासी ह.भ.प. माधवराव बबनराव अंबिके सभागृह
शुभम गार्डन,
वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे - 411033
संपर्क कार्यालय व फार्म स्विकारण्याचा पत्ता
संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड
द्वारा - प्रदिप सायकर, सायकर प्लाझा, नगर अर्बन बँकेच्या खाली, चिंचवडगांव, पुणे 33
संपर्क 9156586402
या एैतिहासिक पुण्यात तेली समाजाचा वेगळा ठसा आहे. मग तो कला, क्रिडा, समाजकारण या विविध क्षेत्रात उमटविलेला आहे. स्वातंत्र्य पुर्व काळात, भगत, कर्पे यांनी स्वबळावर नगराध्यक्ष पद भुषविले आहे. रावसाहेब केदारी, रावसाहेब पन्हाळे यांनी समाजकारण व व्यवसायीक प्रगती मुळे रावसाहेब ही शासकीय पदवी मिळवली आहे. सर्कस वाले शेलार यांनी शेलार सर्कस जागतीक पातळीवर पोहचवली होती.
पुणे जिल्ह्यातील डोंगर दर्यातील अंबेगाव हे पन्हाळे कुटूंबाचे मुळ गाव हे घराने जन्माने तेली पण गावात ठसा उमटवून होते. मी तेली आहे. मी यातीहिन आहे याची जाणीव कुठेच नव्हती गावातील देवळांना उजेडात ठेवण्याची जबाबदारी पन्हाळे कुटूंबावर होती जो देव सर्वांची संकटे दूर करतो. जो देव मानवांना प्रकाशमान करतो त्याच देवाला अंधारातुन प्रकाशात ठेवण्याचे काम पन्हाळ्यांच्या कडे होते.