अभिजित मो. देश्माने, तेली गल्ली, teliindia.com
संत संताजी महाराज व छञपती शिवराय हे तुकारामाचे श्रेष्ठ शिष्य होत. संत तुकारामाच्या एका मुलांचे नाव हे संताजी होते व त्यांचे आकाली निधन झाले होते. व तुकाराम महाराज हे संताजींना आपल्या मुला प्रमाणेच मानत होते. शिवरायांचे स्वराज्यांची पायाभरणीचे महान कार्यहे संत तुकाराम व संताजी महाराजांनी केले.
शिवरायांना पहिला आणि खराखुरा राज्याभिषेक सन १६४५ मध्ये त्यांच्या वयाच्या १५ व्या वर्षी जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज व संत श्रेष्ठ संताजी महाराजांनी श्रीक्षेत्र देहू येथे केली असण्याची शक्यता आहे.
पनवेल - पनवेल तेली समाज कार्यलयाचा 13 व्या वर्धापनदिन सोहळा व विद्यार्थी गुण गौरव सोहळा तसेच संताजी महाराजांच्या जिवनावर आधारित प्रश्न मंजुशा व बक्षिस 5 वी ते 12 वी ते पदविधर 60% वरील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्यास उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणुन श्री संताजी महाराज जगनाडे संस्था माजी अध्यक्ष श्री. प्रभाकर शेठ डिंगोरकर व विद्यमान अध्यक्ष श्री. जनार्दन जगनाडे (श्री. संताजी महाराज जगनाडे अध्यक्ष सुदुंबरे) हे प्रमुख पाहुणे म्हणुन व्यासपिठावर उपस्थित होते.
ही गोष्ट असेल 25 वर्षापुर्वीची त्या वेळी सुदूंबरे येथे जाण्यास वहातुक साधने विरळ होती. संचालक मंडळ मुक्कामास आसे. मी ही मुक्कामास जाऊ लागलो. पांढरा स्वच्छ लेंगा शर्ट व डोक्यावर टोपी असणारे कै. तुकारामशेठ शिवराम कहाणे पहिल्या मुक्कामात भेटले. भजन किर्तनात सहभाग घेऊन ते पुन्हा शाळेला दिलेल्या खोलीत येत असत. आगदी मध्यरात्री पर्यंत पुण्यतिथीची तयारी सुरू आसे. सकाळी सकाळी लवकर उठून कामाला लागत. दिवसभर ते व डेस्क व डेस्क वरील पावती पुस्तक आसे. हिशोब वेळेत व चोख ठेवत. संस्थेचे खजिनदार म्हणुन त्यांनी किमान दशकभर कामकाज केले होते. सामाजीक जाणीव असलेले ते सुजान बांधव होते.
दिनांक :- 24 जानेवारी 2016 रोजी महासैनीक भवन, करंजेनाका, सातारा येथे संपन्न झाला. मा. प्रविण हनुमंत पडगळ पुणे यांच्या अध्यक्षतेखाली व श्री. जनार्दन गोपाळराव जगनाडे, अध्यक्ष श्री. संताजी महाराज जगनाडे (तेली संस्था) संदुंबरे व सौ. प्रिया ताई महिंद्रे व श्री प्रकाश महिंद्रे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. संताजी महाराजांच्या प्रतिमेचे दिपप्रज्वलन करून श्री. मुकेश वाईकर - सौ. वैशाली व सुनिल नामदेव दळवी कोरेगाव जनार्दन जगनाडे आदि मान्यवरांनी दिप प्रज्वलन करून वधु-वर मेळाव्यास सुरूवात केली.
नगरच्या पारणेर तालुक्यातील आळ कुट्टी हे गाव हाम रस्त्यावरून आत आज ही प्रवासासाठी स्वत:चे वहान असेल तर ठिक नाहीतर वाट पहात जावे लागते. पण गावाला आज चांगले बाळसे आलेले. हे बाळसे खाच खळग्याचा रस्ता पार केल्या शिवाय समजत नाही ही. आजची अवस्था परंतु त्या काळी कै. शामराव धोत्रे यांनी आपली तुटपुंजी शेती पाहिली. पाऊस नाही म्हंंटले तर त्यावर फार मोठा अन्याय होत नव्हता. त्या कोरडवाहु शेतीवर धोत्रे राबत होते. मिळालेल्या धान्यावर घर चालवत होते. घराची ओढाताण संपविण्यासाठी मिळेल ते काम किंवा जमेल तो व्यवसाय करून घर उजाळू पहात होते. त्यांना दोन मुले 1) श्री. बाळासाहेब 2) श्री. सुनिल ही हाताशी आले. गावात पिठाची गिरण सुरू होती. पिठाच्या गिरणी मुळे इलेक्ट्रीक मोटार व इलेक्ट्रीकयाचा संपर्क आला.